शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या: शिवशंभू संघटनेची मागणी

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या: शिवशंभू संघटनेची मागणी


 


उदगीर : शिवशंभु संघटनेच्या वतीने खरीप हंगामात शेतमालाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.


शेतकऱ्यांना एकरी 25000/ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात शिवशंभु संघटने कडून करण्यात आली. या वेळी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख धनंजय पवार, तालुका अध्यक्ष विकास काळे, तालुका उपाध्यक्ष दयानंद डोंगरे,तालुका संपर्क प्रमुख तुषार बुलबुले, तालुका संघटक विक्रम पांचाळ, तालुका कार्याध्यक्ष गोविंद केंद्रे, तालुका सरचिटणीस दयानंद गायकवाड, तसेच संघर्ष गवळी, राम टपरे, बालाजी धुमाळ, मुकेश कांबळे, विशाल सदानंदे, व्यंकट आनकाडे, गणेश अश्टुरे व कार्यकर्ते उपस्थित होते


टिप्पण्या
Popular posts
राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!
इमेज
माझं ठरलंय ....! : माजी खासदार सुधाकर शृंगारे
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज