शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या: शिवशंभू संघटनेची मागणी

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या: शिवशंभू संघटनेची मागणी


 


उदगीर : शिवशंभु संघटनेच्या वतीने खरीप हंगामात शेतमालाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.


शेतकऱ्यांना एकरी 25000/ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात शिवशंभु संघटने कडून करण्यात आली. या वेळी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख धनंजय पवार, तालुका अध्यक्ष विकास काळे, तालुका उपाध्यक्ष दयानंद डोंगरे,तालुका संपर्क प्रमुख तुषार बुलबुले, तालुका संघटक विक्रम पांचाळ, तालुका कार्याध्यक्ष गोविंद केंद्रे, तालुका सरचिटणीस दयानंद गायकवाड, तसेच संघर्ष गवळी, राम टपरे, बालाजी धुमाळ, मुकेश कांबळे, विशाल सदानंदे, व्यंकट आनकाडे, गणेश अश्टुरे व कार्यकर्ते उपस्थित होते


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही