मानेजवळगा येथे आर्सेनिक आल्बम-30 गोळ्यांचे वाटप.■

मानेजवळगा येथे आर्सेनिक आल्बम-30 गोळ्यांचे वाटप.■
    सर्वत्र कोरोनाचे संकट आहे.ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. आफवा पसरत आहेत. शेतकरी,कष्टकरी व सर्व लोक भयभीत आहेत. आशावेळी लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी " वसुंधरा बहुउद्देशिय सामाजिक संस्था कळंब"या संस्थेच्या वतीने  आर्सेनिक आल्बम-30 या गोळयांचे 350 कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीना तीन महिन्यासाठी लागणा-या औषधाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वसुंधरा बहुउदेशिय सामाजिक संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.अनिगुंटे व्यंकट सुग्राम यांनी मार्गदर्शन केले. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन  करावे. या आजाराची लक्षणे व उपाय काय आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रसंगात आपण सर्वजण एक होऊण सामना करावे असे सांगितले.                 या कार्यक्रमात गावच्या सरपंच सौ.मोरे,श्री संदीप मोरे,सयाजीराव पाटील, गोविंदराव मोरे , विठ्ठल डीगे, चंद्रभान गायकवाड गुरुजी,भास्कर आनिगुंटे, कमलाकर पवार,संस्था सदस्य दत्ता गायकवाड,चंद्रकांत शेवाळे,गावतलाठी सावंत साहेब, आशा सेविका, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी नवनाथ गरगटे,युवराज सुर्यवंशी गावातील पवार,शिंगरूपे, मोरे,बसुदे ,जाधव  या सर्वांची उपस्थिती व सहकार्य लाभले.आभार प्रदर्शन श्री संदिप मोरे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज