काठावरील शेतकरी,वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांनी सतर्क रहावे

काठावरील शेतकरी,वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांनी सतर्क रहावे


लातूर : जिल्हयातील मांजरा, तेरणा, तावरजा व रेणा नदीवरील बॅरेजेसच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area ) सातत्याने पर्जन्यवृष्टी होत असल्याने येवा (Inflow) असाचा चालू राहिला तर केंव्हाही बॅरेजेस निर्धारीत पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे बॅरेजेसमध्ये येणारा येवा बॅरेजमधून त्या त्या नदीपात्रात सोडावा लागणार आहे.


मांजरा, तेरणा, तावरजा व रेणा नदीकाठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करुन राहिलेले नागरीक यांनी सावध रहावे जेणे करुन जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता तथा जिल्हा पूर समन्वय अधिकारी लातूर पाटबंधारे विभाग क्र.-1 लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
लातूर जिल्हयात 15 जूलै ते 30 जूलै 2020 पर्यंत लॉकडाऊन राहणार  : संचार बंदी कालावधीत विविध आस्थापना सेवासंदर्भात नियमावली जाहीर
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज