फळबाग लागवड योजनेमध्ये  सहभागी होण्याचे आवाहन

फळबाग लागवड योजनेमध्ये 


सहभागी होण्याचे आवाहन


 


 लातूर, :-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तीक लाभार्थ्याच्या शेतावर कृषि विभागामार्फत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे .जिल्हयातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी सदर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालाशी संपर्क साधावा. फळबगा लागवड कार्यक्रमासाठी लाभाथ्याचे नावे असलेले मग्रारोहयो योजनेचे जॉबकार्ड, शेतीचा 7/12 व 8 अ, आधारकार्ड , राष्ट्रीयकृत बॅकेचे पासबुक ई कागदपत्राची अवयश्कता आहे.


 या योजनेमध्ये प्रामुख्याने आंबा कलम , आंबा रोपे , चिकु , पेरु , डाळींब, मासेबी, संत्री, लिंबु ई पिकाचा समावेश आहे.सदर योजनेमध्ये पात्र लाभार्थी म्हणुन अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, दारीद्रय रेषेखालील लाभार्थी , भुसुधार योजनेचे लाभार्थी , इंदीरा आवास योजनेचे लाभार्थी , कृषि कर्जमाफी योजना 2008 नुसार अल्प भुधारक व सिमांत शेतकरी,अनुसुचीत जातीच्या व अन्य पंरपरागत वन निवासी अधिनियम 2006 नुसार पात्र लाभार्थी सहभागी होऊ शकतात .


  शेतकऱ्यानी आपले कार्यक्षेत्रामधील कृषि सहाय्यक , कृषि पर्यावेक्षक , मंडळ कृषि अधिकारी तसचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून फळबाग लागवड योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केले आहे.


 


 


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा